Thursday 28 September 2017

भारतीय अर्थव्यवस्था...-- ३ री पंचवार्षिक योजना..



३ री पंचवार्षिक योजना..:--

👉 कालावधी..-

इ.स. १९६१ - इ.स. १९६६..


👉 प्राधान्य..-

कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)..


👉 खर्च..-

प्रस्तावित खर्च..- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च..- ८५७७ कोटी रु..


👉 प्रकल्प..-

१.
Intensive Agriculture Area programme-1964-65..

२.
दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३
वर्षांसाठी करण्यात आली.. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)..

३.
Food Corporation of India (१९६५)..

४.
१९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली..


👉 महत्वपूर्ण घटना..-

१.
१९६२ चे चीन युद्ध..

२.
१९६५ चे पाकीस्थान युद्ध..

३.
१९६५-६६ चा भीषण दुष्काळ..


👉 मूल्यमापन..-

-- तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली..

-- अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले..

-- भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले..

-- १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले..

No comments:

Post a Comment