कालावधी - इ.स. २००० ते इ.स. २००२.
प्राधान्य - शिक्षण व प्राथमिक शिक्षणावर भर.
घोषवाक्य - सर्वसामान्य विकासाचे धोरण.
- सर्वाधिक खर्च - सामाजिक सेवा (२७%).
उद्दिष्ट -
- आर्थिक विकास ८ टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे.
- दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण ५ टक्के ने कमी करून ते २१ टक्के वर आणणे आणि २०१२ पर्यंत १० टक्के वर आणणे.
- २००७ पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे. साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के पर्यंत नेणे.
- नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण २००७ पर्यंत प्रतिहजार ४५ तर २०१२ पर्यंत २८ पर्यंत कमी करणे.
- २००७ पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र २५ टक्के पर्यंत करणे.
- २००७ पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि २०१२ पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे.
- २००१ - २०११ या दशकांसाठीचा जननदक १६.२ टक्के इतका कमी करणे.
महत्वपूर्ण घटना -
- या योजनेदरम्यान ७.६.% एवढी सरासरी वर्षीक वृद्धी दर प्राप्त झाला.
- उद्योग व सेवा या अर्थव्यवस्थांच्या दोन प्रमुख क्षेत्रांमधील वृद्धी दर साध्य झाला.
- कृषि क्षेत्र २.१३% वार्षिक वृद्धीचे लक्ष्य होते. साध्य प्राप्त आकड्यांनुसार केवळ २.१३% एवढा वृद्धी दर प्राप्त झाला.
- या योजनेत चालू किमतीची गुंतवणूक दर जीडीपीच्या ३.०८% राहिला, त्याचे लक्ष्य २८.४१% एवढे होते.
- योजना कालावधीत चलन वाढीचा दर सरासरी ५% ठेवण्याचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात तो ५.१% एवढा ठरला.
अधिक माहितीसाठी :-
No comments:
Post a Comment