..समाजसुधारक -- काशीबाई कानिटकर..--समाजसुधारक काशीबाई कानिटकर..
👉 जन्म..-
इ.स. १८६१..
अष्टे, सांगली, महाराष्ट्र..
👉 मृत्यू..-
इ.स. १९४८..
👉 कार्यक्षेत्र..-
साहित्य..
👉 पती..-
गोविद वासुदेव कानिटकर..
-- काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला..
-- न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला..
-- गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या..
-- काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत..
-- पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले..
-- काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या..
👉 प्रमुख कादंबरी..-
-- रंगराव..
-- पालखीचा गोंडा..
👉 कथा संग्रह..-
-- शेवट तर गोड झाला..
-- चांदण्यातील गप्पा..